ad

१५ जून, २०१४

-----I M LONELY WITHOUT U------


Ti nustach chalat rahto..tujhyavina m
Rasta konta mahit nast,
Kothe pochnar thavuk nast...
Tujhyavina mi asto gupchup basun
Jas fulahun sugandh jato udun..
Asach baalela asto,,
Kuthe pahat asto malach mahit
nast..
Kay shodhat asto malach samjat
nast...
Tujhyavina mi nustach jeevant asto..
Nasto thodahi ras jagnyat..
Kaslich taqat urat nahi..
Jagnyat majach yet nahi..
Varanvar mobile gheto..tula call
karto..
Tu nahis bolnar thavuk ast,
Taripn naraz hoto..
Samjvto swatala..sarakha bhulvato..
kela prayas tari khachitach hasto..
Tujhyavina mi majhi olakhach
harvun basto..
Tujhyavina sharirat pranach nasto..

मला माणसे जोडायला आवडतात,


मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,
परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल...

 

marathi sms






Aapli maitri ek phool ahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Karan,todle tar sukun jaail aani
sodle tar koni dusra gheun jail



१४ जून, २०१४

मी तुझी नेहमी आठवण काढेन



मी तुझी नेहमी आठवण काढेन

तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.
तुला स्वप्नातही वाटणार नाही
... इतके प्रेम देऊन जाईन मी,



आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?




आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे



तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात [What A Girl Want]

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला बोलणार नाहीत!

१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव

२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे

३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव

४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे

५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.

६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी

७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी

८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात

९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा

१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .

११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव

१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव

१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..


आयुष्य

आयुष्याचं ध्येय ठरवताना "६-५-४-३-२-१" या क्रमाने विचार करावा: 
६ आकडी पगार,
५ खोल्यांचा फ्लॅट,
४ चाकी गाडी,
३ दिवसांची मस्त सुट्टी,
२ झकास मैत्रिणी आणि
१ साधी-सरळमार्गी बायको!

का कळेना


का कळेना
मावळतीच्या कातरवेळी
मन हे का कातर होई???

का कळेना
आठवणीत तुझ्या
मन हे का हळवे होई???

का कळेना
विसरण्याच्या बहाण्याने
तुझी सय का गडद होई???

का कळेना
तोडले तू पाश प्रेमाचे तरी
तुझ्या सईने मनास का वेदना होई???

खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय



खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..तू पण जानलस लगेच
लाजून चूर झालिस तेव्हा
नंतर स्वताच्या अपेक्षा
भराभर मला सांगितल्यास जेव्हापण तू जेव्हा जवळ येऊन
तुझ ते जीवन नव्हत ते ऐकले
नाराज झालिस तेव्हा खूप
माझ मन तुला जेव्हा भावलेअशीच असते ग जीवनाची रीत
आपल्याला जे मिळत नाही
त्यपाठिच धावतो आपण
आपल्याला रस्ताच काळत नाहीस्वप्न इच्छा आकांक्षा
सगळे भौतिक असते ग
मनात असणार्‍या भावनांची
कदर राखली जात नाही गतू जागून काढलेल्या रात्रिन्वर
मी प्रेम केलय खूप मनापासून
आरशात पाहतो तुला मी
नेहमीच तू माझ्या जरी समोर नसून.मला माहीत आहे
तुझ प्रेम कायम राहणार आहे
जरी तू झाली नाहीस माझी
आपले प्रेम आठवणींवर जगणार आहेखरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..

सांग मला... [My Dream - love poem]


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??



बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

तुझ्या आठवणी म्हणजे...


तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
 तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव
 तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा

 आणि

 तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा
 तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं
 तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
 तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे
 तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर



आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..

डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..

दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही..

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ..

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात नाही ..

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ..

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ..

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...