ad

२५ सप्टेंबर, २०२१

September 25, 2021 at 04:10PM



स्वतः कडून चूक झाल्यानंतर
नम्रतेने माफी मागणे ,
आणि दुसऱ्याचे चुकल्यानंतर
त्याला निर्मळ मनाने माफ करणे.,
हे ज्ञानी , बलाढ्य , शौर्यशील
माणसाचे गुण असतात...
एखाद्या रानफुलांच्या बागेतून
वावरत असतांना आपोआप
पायदळी असंख्य प्रमाणात
रानफुलं चवंदले जातात .
पण तरी मात्र आपल्याला क्षमा
करून सुगंध देण्याचा अट्टहास
ते सोडत नाही..,
बस म्हणून माणसानं जगावं
असंच , कारण यातूनच
मनोरंजन आणि समृध्दीचे
मार्ग मोकळे होतात..!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...