ad

१० डिसेंबर, २०१३

आपण उगीच कुणाचीही आठवण

आपण उगीच कुणाचीही आठवण
काढत बसत नाही,
आठवण त्याचीच येते,
ज्याचे मनाशी असलेले बंध
कधीच तुटत नाहीत..

आणि

अशी आठवण आल्यावर

आपण कितीही सावरलं तरी,
आपले डोळे मात्र हळूच
पाणावल्या शिवाय
राहतही नाहीत.!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...