ad

१६ एप्रिल, २०१४

आठवणी

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही, 
अमावस्येच्या रात्रि चंद्र कधी दीसत नाही, 
कितीही जगले कुणी कुणासाठी, 
कुणीच कुणासाठी मरत नाही. 
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशिबाचे चक्र थांबत नाही. 
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, 
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही........

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...